https://youtu.be/ajDPZV1hQEU

https://youtu.be/

Thursday, 5 March 2020

Marathi bhasha

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे. आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.

इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

__________________
क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .
________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

*मराठी बोला अभिमानाने*

Friday, 31 January 2020

[31/01, 7:10 AM] +91 98503 44235: *आई वडिल हयात असलेल्या मुलांनी वेळ काढून जरूर वाचावा*

खुपच चांगला मेसेज आहे कोणी लिहिला माहिती नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे !
         *आई-वडील*
 
आई + वडील = हेच जीवन

गणित खूप शिकलो पण हे आयुष्याचं गणित अनेकांना समजतं नाही !
० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

० "आई" तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

० आणि कधी "नेटवर्क" थकले;
 तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
 आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशक गुरू असतो...!!!

० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गं SSS" असतं...!!!

०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते...!!!

उगाचच नाही आपल्या संस्कृतीत
   "मातृ देवो भव"अन् "पितृ देवो भव" असे म्हणलेलं आहे...🙏 
आई - वडील असून सुद्धा जर ते आपल्या सोबत राहत नसतील तर या जगातील सर्वात महान सुखापासून तुम्ही वंचित आहात असे समजा !

 खरंच आई वडिलांच्या सेवेसाठी कधीही नाही म्हणू नका कारण जग हे पाहतोय ते आई -वडिलामुळेच🙏

        🌹 धन्यवाद 🌹
[31/01, 7:14 AM] +91 98503 44235: ✅शाहिस्तेखानला
रोज "डायरी" लिहिण्याची
सवय होती.

 त्या डायरीचे नाव
 "शाहिस्तेखान बुर्जी"
असे आहे...

 त्यामध्ये
"शिवरायांनी" केलेल्या
हल्ल्याचा प्रसंग
त्याने नमूद केलेला आहे.
आणि
याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.

तो असं लिहितो,
"शिवराय आले
तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले.
काही वेळाने गोंधळ थांबला.
 शाहिस्तेखानाची एक बहिण
 धावत धावत खानाकडे आली
आणि म्हणाली,
''भाईजान मेरी बेटी लापता हैं..!
मेरी बेटी लापता हैं भाईजान..!''

 त्यावेळी
 आपली बोटं छाटलेला
 शाहिस्तेखान
स्मितहास्य करत म्हणाला,

''शिवाजीची माणसं
तिला पळवणार नाहीतच,
पण...!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा...!

कारण....
 तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी
तिची काळजी घेईल...!

"अरे...!
इतका विश्वास दुश्मनालाही
 महाराजांच्या चारित्र्यावर...!"

अर्थात...
ती मुलगी तिथेच
एका पिंपात लपून
बसली होती,
नंतर ती सापडली.

मित्रांनो...
हि गोष्टं सांगण्याच
तात्पर्य एवढचं कि,
"आज या सबंध
भारतीय समाजाला
"शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान महापुरुषाच्या
 आदर्शाची खरी गरज आहे..!!!

छत्रपती......
शिवाजी महाराज कि जय..!!!

!!! - जय शिवराय !!!

👉🔴अमेरिकेच्या
बोस्टन विद्यापीठात.

"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू"
 हा १०० गुणांचा (मार्काचा ) पेपर
घेतला जातो...


👉🔵पाकिस्तानच्या
         पाठ्यपुस्तकात

"आदर्श राजा असा असावा"

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
धडा शिकवला जातो...


💥अनेक देशांमध्ये
'आदर्श राजे छत्रपतींचा'
 इतिहास अभिमानाने शिकवतात...


😔पण आमचं दुर्दैव.....

आमच्याकडे
शिवरायांचा इतिहास
 पुसण्याचाच प्रयत्न केला जातो...


गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या
भूमीत जन्म घेतल्याचा
तर...आदर्श ठेऊन शेयर करा...!



👉शिवाजी महाराज
जर मुसलमानांचे विरोधक असते

तर …

शिवाजी महाराजांच्या
 तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!


👉शिवाजी महाराजांच्या
 आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!



👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?

"सिद्दी हिलाल"....!



शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?

 "नूर खान"…. !





👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला---

"मदारी मेहतर"





शिवाजी महाराजांचा
 एकमेव वकील

''काझी हैदर"





👉शिवाजी महाराजांचे
एकमेव चित्र उपलब्ध आहे
 त्या चित्रकाराचे नाव

''मीर मोहम्मद"



आणि



👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध करण्यासाठी
 वाघनख्या पाठवून देणारा…

"रुस्तुमे जमाल"
हा हि मुसलमान..!!!




जर एवढे मुसलमान अधिकारी
 शिवाजी महाराजांच्या
 सैन्यात असू शकतात
 तर...
शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक
असू शकतात काय..???



👉शिवाजी महाराजांचे
३१ अंगरक्षक (बॉडीगार्ड) होते.
त्यापैकी
१० मुसलमान होते..!



👉शिवाजी महाराजांनी
एकही मस्जिद पाडली नाही,
 एकही कुराण
जाळले नाही.

याचा
 गांभीर्याने विचार
या देशात
झाला पाहिजे...!


रायगड किल्ला राजधानी
 बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले.

महाराजांनी
 मंत्र्याला विचारले,
''जगदीश्वराचे मंदिर बांधले"
 पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी
'मस्जिद' कुठे आहे..?

मंत्र्याने विचारले
'' महाराज,
जागा दाखवा...!''

महाराजांनी आपल्या
 राजवाड्यासमोरील जागा
 दाखवली
 आणि
तेथे आपल्या
मुसलमान सैनिकासाठी
मस्जिद बांधून घेतली..!




👉🔴 हा इतिहास
 आपल्या देशात का
 सांगितला जात नाही ?

हा इतिहास
जर समाजापुढे गेला
तर...
या देशात
 सामाजिक दुरी निश्चित
 नाहीशी होईल...

👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,

"आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा आणि विचार करा .
शक्य तेवढा फॉरवर्ड करा..
लाईक आणि कमेंट करण्यापेक्षा शेयर
केले तर खुप आनंद होईल...

Monday, 13 January 2020

‬ *मैत्री..* Nakii vachaaa😊😊 अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होवून जाणं😊 म्हणजे.... *मैत्री*... तुमच्या सारखी खूप खूप गुणी... अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी....जशी कायम बहरलेली सदाफुली... म्हणजे *मैत्री*...!!😊 हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा.. म्हणजे.... *मैत्री*.... मनात निर्माण झालेला तुमच्या आठवणींचा कप्पा...😊 म्हणजे.... *मैत्री*...!! मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन् तुमच्या शी बोलताना विसर पडलेला शीण म्हणजे.... *मैत्री*...! अगदीच महागडं सुंदर फुलझाड नसेलही पण दुर्मिळ गवताचं एक नाजुक पातं... म्हणजे.... *मैत्री*.... देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं म्हणजे.... *मैत्री*...!! उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं असं पान.... म्हणजे.... *मैत्री*...!! हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी.. अन्... स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची अशी ही कहाणी... म्हणजे.... *मैत्री.......* *कुछ लम्हे गुजारे है,* *मैंने भी अपने खास दोस्तो संग* *लोग उन्हें वक़्त कहते है और* *हम उन्हे जिदगी कहते है* 💓 सर्व मित्र मैत्रिणींना समर्पित ......💓


Sunday, 24 September 2017



Massage

https://youtu.[22/09 8:54 am] ‪+91 99029 32331‬: ॥ श्री ॥

🔶 नवरात्रीमागील इतिहास 🔶

१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

🔶 नवरात्रीमागील महत्त्व 🔶

१. `जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.

२. 'उपांग ललिता' ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

३. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात "श्री दुर्गादेव्यै नम:'' हा नामजप जास्तीत जास्त करावा.

🔶 घटस्थापना 🔶

घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते.

🔶 अखंड दीपप्रज्वलन करणे 🔶

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

🔶 नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे 🔶

नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.

🔶 देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ? 🔶

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.

ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

🔶 कुमारिका-पूजन कसे करावे ? 🔶

१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ'' या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

२. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.

३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)

५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.

🔶 देवीपूजनाच्या वेळी शक्‍तीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळया 🔶

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. शक्‍तीतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे देवीला शेवंती, निशिगंध, कमळ इत्यादी फुले वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही शक्‍तीतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते; म्हणून अशा आकृतीबंधांनी युक्‍त रांगोळी काढतात.

🔶 "गरबा खेळणे'' म्हणजे काय? 🔶

"गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन  करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे  देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

🔶 नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व 🔶

✔नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं : साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.

✔दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.

✔दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं : अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.

✔महाराष्ट्रातली देवीमातेची  प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला).

✔नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.

✔नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.

✔नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.

✔‘नऊ’ प्रकारची दानं : अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.

✔नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार : श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.

✔प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.

✔समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).

✔मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश : अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.

✔मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.

✔मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व,

अशा परम पावन मंगलमय नवरात्रीच्या सर्वांना  शुभेच्छा !!!

🙏
[22/09 6:41 pm] ‪+91 94486 34797‬: #रोहिगंया_मुस्लिम_भारत_छोडो
प्लीज़ शेयर करे और पूरा पढ़े

तैयार रहो वर्ना तुम्हारा नंबर भी आने वाला है।
रोहंगीया मुसलमान खाते है इंसानो का मीट। भगाओ इन नरभक्षीयों, नरपिशाचों, दरिंदो को..😠😠
40, 50 साल बाद जब हम लोग लाठी लेकर चल रहे होंगे ओर हमारे बच्चे बकरों ओर मुर्गो की तरह काटे जा रहे होंगे तो वही दिन होगा जब हमारे बच्चे और पोते हमे सिर्फ डरपोक कायर, नामर्द कहकर बुलाएंगे और हमारे पास कोई जबाब नही होगा सिर्फ उनकी गाली सुनने और शर्म से सर झुकाने के, क्योंकि ये प्रकति का नियम है।
अगर सांप ओर नेवले में एक कोई एक किसी दूसरे का निवाला बनता है। अगर चाहते हो कि निवाला न बनो ओर भूख के लिए मर मिट के भी जीतना है तो शस्त्र उठाना पड़ेगा। जहाँ देश, सेना, धर्म, माँ और खुद पर आंच आये वहाँ या तो मर जाओ या मार दो। मैं भी इस नियम को अनुसरण करता हूँ।

कुछ फ़ोटो डाल रहा हूँ अगर इन्हें देख कर भी रक्त उबाल न मारे तो अपनी माँ बहिन से चूड़ी मांग कर पहन लेना।
कुछ मत करो बस धर्म की रक्षा करो। रोहंगिया मुस्लिमो को सभी इस्लामिक देश जानते है के ये इंसानो का गोश खाते है इसलिए इनको अलग से मयमार में बसाया गया था। म्यामार में बोधियो को मार मार कर खाने वाले ये दरिंदे कहि पाकिस्तान और बांग्लादेश में भी वहाँ के मुस्लिमो को मारकर खाना न शुरू कर दे इसलिए दोनों देशो ने रोहंगिया मुस्लिमो के प्रवेश पर रोक लगा दी और सीमा पर देखते ही गोली मारने के आदेश जारी कर दिए। पाकिस्तान और बांग्लादेश की सरकारे सुप्रीम कोर्ट ने un में हलफनामा दायर कर चुकी है के हम रोहंगिया मुस्लिमो को शरण नही दे सकते क्योंकि ये लोग इंसान का मांस खाते है। इसके लिए उन्होंने पुरे सबूत un में रख दिए है।

म्यामार के बोधि ही कब तक इनको अपने बच्चों का बूढो का मांस खिलाते सो उन्होंने इनको देश से भगाने का फैंसला कर ही लिया। मानवता और मानवाधिकार गए भाड़ में हमको अपनी जान बचानी है ये देश बचाना है। हमारी मीडिया अंधी है, मानवाधिकार अँधा है, सेक्युलर अंधे है, कोर्ट अंधी है और वे सभी राजनीतिक दल अंधे है जो इन रोहंगिया मुस्लिमो के पक्ष में खड़े है इनको भारत में शरण देने की वकालत कर रहे है। भारत का मुसलमान इन रोहंगियो का सबसे बड़ा शुभचिंतक बन रहा है। ये रोहंगिया मूल रूप से बांग्लादेशी है और इनके खान पान वह इन व्यवहार को देखते हुए बांग्लादेश ने भी इनको अपने देश में जगह देने से इंकार कर दिया। आओ इस देश के लोगो को जागरूक करे ताकि हम लोग इनकी तलवार चाकू की भूख से बच सके। इनकी भुख का निवाला हिन्दू ही नही मुस्लिम भी बनेगा। भारत में जिन मुस्लिमो ने इनको अपने घरो में जगह दी वो जल्द ही परिणाम भुगतेंगे।

शेयर_कोपी_पेस्ट जरूर करें।