https://youtu.be/ajDPZV1hQEU

https://youtu.be/

Monday, 1 December 2025

*।।मुलीची माया।।* ******************************** एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार.... जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले तेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार. तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही. आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली... जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली, ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका.. मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन ..... आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला... आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली, आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. . आशय ...... मुलगी असणारे खुप भाग्यवान आहेत कारण मुली आपल्या आईवडिलांनाच आपली दौलत समजतात ,म्हणुनच मुलगी झाली तर खुश व्हायला हवे ना की दुःखी....... अशी प्रार्थना करा की प्रत्येकाला एक मुलगी मिळावी जी वडिलांना नेहमी स्मरणात ठेवेल. *आपला दिवस आनंदात जावो....*

Wednesday, 13 August 2025

अहिल्याबाई होळकर

 ३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५). एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.


खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”


आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.


मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.


अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ⇨ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.


अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ⇨ शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.


अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.


अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.


राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.


त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या.


जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.


बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.


वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.


अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.


अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली.


अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.


मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.


महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

Friday, 25 July 2025

shorts forms

 *🙏  हे माहित असु द्या...Educational Short forms- Long forms🙏*

*👉NAS:*- National Achievement Servey (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)

*👉NIPUN:*- National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy.( 5 जूलै 2021)

*👉STARS:*- Strengthening Teaching-Learning and Results for States.(राज्यातील शिक्षण पध्दतीतील अध्यापन-अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण)

*👉FLN:*-Foundational Literacy and Numeracy ( पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान)

*👉DIET:*- District Institute for Education and Training.(जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)

*👉NISHTHA:*- National Initiative for School' Heads and Teachers' Holistic Advancement.

*👉PAT (Test):*- Periodic Assessment Test.( नियतकालिक मूल्यांकन चाचणी)

*👉UDISE:*-Unified District Information System for Education.(शिक्षणाकरिता एकरूप जिल्हा माहिती प्रणाली)

*👉SCERT*:- State Council of Educational Research and Training.( राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

*👉NCERT:*- National Council of Educational Research and Training (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

*👉NEP2020*:- National Education Policy 2020( राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020)

*👉LOs:*- Learning Outcomes (अध्ययन निष्पत्ती)

Saturday, 14 September 2024

जशाच तशे ,बोधकथा 2024

 🟧*बोध कथा*🟨

*************************

  🚩🚩*कर्म फळ*🚩🚩

----------------------------------------



  🪴🪴*कथा*🪴🪴


🌺🌺एका गावात एक शेतकरी राहत होता, त्याचे जीवन साधे होते, पण त्याच्या आयुष्यात एक गुंतागुंत होती. त्याला दोन बायका होत्या आणि प्रत्येकीपासून एक मुलगा होता. दोन्ही मुलांचे लग्न झाले होते, आणि शेतकऱ्याला वाटले की त्याचे जीवन आता स्थिर आणि आनंदी झाले आहे. पण वेळेने त्याला एक नवीन आव्हान दिले, जेव्हा त्याच्या लहान मुलाची तब्येत अचानक बिघडू लागली.


🪷🪷मोठ्या भावाने धाकट्या भावावर उपचार व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याने गावातल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, पण त्याच्या धाकट्या भावाच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. हळूहळू खर्च वाढत गेला आणि धाकट्या भावाची प्रकृती आणखी बिघडली. या चिंतेने मोठ्या भावाच्या मनात हळूहळू कटुतेचे रूप धारण केले.


🌷🌷एके दिवशी मोठ्या भावाने पत्नीशी सल्लामसलत केली. ती म्हणाली, "धाकट्या भावाचा मृत्यू झाला तर त्याच्या उपचारासाठी आम्हाला आणखी पैसे खर्च करावे लागणार नाहीत." त्याचे विचार सांगणाऱ्या त्याच्या पत्नीने एक भयंकर सूचना केली, "वैद्यांचा सल्ला घेऊन त्याला विष का पाजत नाही? कोणाला संशय येणार नाही आणि त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला मान्य होईल."


🟦🟦मोठा भाऊ त्याच्या पत्नीशी सहमत झाला आणि त्याने डॉक्टरांशी वैद्याशी संपर्क साधला. तो वैद्याला म्हणाला, "तुमची जी काही फी असेल ती मी द्यायला तयार आहे. माझ्या धाकट्या भावाला एवढं विष द्या की तो मरेल." लोभ आणि क्रूरतेने भरलेल्या वैद्याने हा घृणास्पद प्रस्ताव स्वीकारला आणि धाकट्या भावाला विष पाजले. धाकट्या भावाचा काही दिवसातच मृत्यू झाला.


🟩🟩आता रस्त्यातला काटा निघून गेला आणि सर्व संपत्ती त्यांची झाली या विचाराने मोठा भाऊ आणि त्याची पत्नी अंतर्मनात आनंदित झाले. धाकट्या भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि वेळ निघून गेली.


🟪🟥काही महिन्यांनी शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. कुटुंबात आनंदाची लाट आली आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने मुलाला वाढवले. कालांतराने मुलगा तरुण झाला आणि त्याचे लग्नही मोठ्या थाटामाटात झाले. पण हे आनंदाचे 🌷🌷दिवस फार काळ टिकू शकले नाहीत.


🌸🌸लग्नानंतर काही काळानंतर मोठ्या मुलाची तब्येत अचानक बिघडू लागली. त्याच्या उपचारासाठी त्याच्या पालकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अनेक वैद्यांचा सल्ला घेण्यात आला आणि जे पैसे मागितले ते द्यायला तयार झाले. त्याने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी आपली अर्धी मालमत्ता विकली, परंतु त्याची तब्येत सतत खराब होत गेली. आता तो मृत्यूच्या दारात उभा होता, त्याचे शरीर इतके अशक्त झाले होते की त्याची अवस्था पाहून मन हेलावायचे.


💐💐एके दिवशी तो मुलगा खाटेवर झोपला होता आणि त्याचे वडील त्याच्याकडे खिन्न नजरेने बघत होते. मुलगा अचानक वडिलांना म्हणाला, "भाऊ, आमची गणिते आपला हिशोब पूर्ण झाला आहे. आता फक्त कफन आणि लाकडाची व्यवस्था उरली आहे, त्यासाठी तयारी करा."


🚩🚩आपला मुलगा आजारपणामुळे बडबड करत आहे असे वडिलांना वाटले आणि म्हणाले, "बेटा, मी तुझा बाप आहे, तुझा भाऊ नाही."


🟫🟫मुलगा दु:खी स्वरात म्हणाला, "बाबा, मी तुमचा भाऊ आहे, ज्याला तुम्ही विष पाजले होते, ज्या संपत्तीसाठी तुम्ही मला मारले होते, ती संपत्ती आता माझ्या उपचारात अर्धी विकली गेली आहे. आमचा हिशोब बरोबर झाला आहे."


🟨🟨हे ऐकून वडील दु:खी झाले. तो ढसाढसा रडायला लागले आणि म्हणाले, माझ्या कुटुंबाचा नाश झाला आहे."माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. मी जे काही केलं ते माझ्यासमोर आलं आहे. पण या गरीब मुलीला जिवंत जाळण्यात तुझ्या बायकोचा काय दोष?" त्याकाळी सती प्रथा चालू होती, त्यात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पतीच्या चितेसह जाळले जात असे.


🪷🪷मुलाने वडिलांकडे उदास नजरेने पाहिले आणि म्हणाला, "बाबा, मला विष पाजणारा डॉक्टर कुठे आहे?"


🚩🚩वडिलांनी उत्तर दिले, "तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी त्याचा मृत्यू झाला."


🟩🟩मुलगा कडवटपणे हसला आणि म्हणाला, "तो दुष्ट डॉक्टर आज माझी बायको म्हणून इथे आहे. माझ्या मृत्यूनंतर तिलाही जिवंत जाळले जाईल."


🚩🚩देवाचा न्याय अपरिवर्तनीय आहे असे म्हणतात. 🌸🌸त्या न्यायाची झलक या कथेत आहे. आयुष्यात केलेल्या कर्माचा हिशेब कुठे ना कुठे समोर येतोच.🚩🚩


  🙏🙏*बोध*🙏🙏


🌺🌺☝️  *कथेच्या शेवटी संदेश असा आहे की ☝️🪴तुम्ही जे पेराल तेच उगवेल☝️🪴. सत्य आणि प्रामाणिकपणाने जगणे हाच जीवनातील सर्वात मोठा धर्म आहे.*☝️🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🚩🚩🚩🌺🙏🙏☝️म्हणूनच आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असू त्या ठिकाणी  कमीत कमी 80%तरी इमानदारीने  काम करावे .त्यालाच साथ द्यावी. स्वार्थासाठी  ,वैयक्तिक  लोभापायी  खोटया  बाबींचे समर्थन करणे म्हणजे परमेश्वराची भसवणूक करणे आहे.आपण  परमेश्वराला मानणारे असाल तर  त्यांचे फळ आपणाला  भोगावे लागणारच  .कारण त्याच्या दरबारात  अजिबात वशिलेबाजी, चमचेगिरी,  ढोंगीपणा चालत नाही. त्याच्या न्यायालयात वेळ आल्यावरच करेकट्ट   कार्यक्रम न सांगता पूर्ण होतो.म्हणून आपण सर्वांनी  आपल्या मनाचा योग्य कौल घेऊन च  कार्य करावे.☝️☝️☝️☝️🌷🪴🪴🌸

Friday, 31 March 2023

माणुसकीचा झरा

 माणुसकीचा झरा


[Image 68.jpg]

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची सहल 26 मार्च  2023 रोजी अकलूज येथे सकाळी साडेनऊ वाजता पोहोचली. मुलांना भूका लागलेले होत्या ,म्हणून आम्ही नाष्टा करण्यासाठी एका हॉटेलवर उतरलो .त्या हॉटेलवर फक्त खिचडी आणि पुरी भाजी होती. सर्व विद्यार्थ्यांनी पुरीची मागणी केली पण गरम पुऱ्या उपलब्ध नव्हत्या त्या हॉटेल मालकाला आम्ही पुऱ्या बनवून देण्याची विनंती केली त्यांनी ती विनंती मान्य केली आणि पुऱ्या बनवायला सुरुवात केली .पण विद्यार्थ्यांना भूक लागली असल्यामुळे विद्यार्थी चुळबुळ करत होते मला अगोदर कशी पुरी मिळेल यासाठी ते रांग मोडून पुढे पुढे येत होते. ही बाब जवळच थांबलेल्या दोन व्यक्तींनी पाहिली आणि ते हॉटेल मालकाला येऊन म्हणायला लागले या विद्यार्थ्यांना लवकर पुरी द्या पण हॉटेल मालकाचा विलाज नव्हता, कसे बसे अर्ध्या पाऊण तासांमध्ये सर्व विद्यार्थी पुरी खाल्ल्या आणि काही विद्यार्थी डबल खिचडी  पण खाल्ली , नाश्ता करणार होतो पण जेवण झालं, हॉटेल मालकाला बिल विचारलं साडेबाराशे रुपये बिल झालं असं तो म्हणाला ,आम्ही बिल काढून देणार तेवढ्यात ते दोन व्यक्ती समोर आले आणि म्हणाले सर तुम्ही बिल देऊ नका आम्ही एक तास झालं इथं थांबलेलो आहोत ते फक्त तुमचे बिल देण्यासाठी.

आम्ही त्यांना विचारलं तुम्ही का बिल देता?ते आम्हाला सांगितलं मी लहान असताना सुद्धा असाच गरिबीतून वर आलेला आहे दिवसभरातून एक वेळेस सुद्धा जेवण मिळत नव्हतं ती  मला आठवण झाली.  कृपया हा नाष्टा माझ्याकडून स्वीकारा त्यांचा कष्टातलं जीवन वृत्तान ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं ,आणि ते सर्व बिल त्या  अकलूज  मधील व्यक्तिने दिला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला .एक दोन रुपये साठी लोक भांडण करतात आणि हा ओळख  नसलेला व्यक्ती, काही संबंध नसलेला व्यक्ती ,साडेबाराशे रुपये बिल देतो आमच्या डोळ्आणि ते सर्व बिल त्या  अकलूज  मधील व्यक्तिने दिला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला .एक दोन रुपये साठी लोक भांडण करतात आणि हा ओळख  नसलेला व्यक्ती, काही संबंध नसलेला व्यक्ती ,साडेबाराशे रुपये बिल देतो आमच्या डोळ्यात पाणी आलं सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित होऊन त्या व्यक्तीकडे पाहू लागले मी मनामध्ये विचार केला हे लोक आपल्यासाठी बाराशे तेराशे रुपये खर्च करतात तर आपण यांचा हार घालू सत्कार केला पाहिजे, म्हणून आम्ही हार आणून त्यांच्या सत्कार केला पण तो सत्कारही घेण्यास नकार देऊ लागली आणि त्यांना विनंती केली आपण आम्हाला एवढं सहकार्य केलात आमचा हा सत्कार स्वीकारा म्हणजे आम्हालाही समाधान वाटेल ते त्यांनी मानलं आणि सत्कार स्वीकारला, आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना टाटा करून ते निघून गेले.,( ते दोन व्यक्ती वर फोटोत आहेत त्यांचे नाव जाधव सर आहे)

 एके ठिकाणी कवी म्हणतो , गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, त्या कवीला माणूस भेटत नसेल म्हणून तो कवी माणूस शोधत असेल पण आम्हाला अकलूज मध्ये विद्यार्थ्यांना नाश्ता देणारा माणूस मात्र भेटला, जगात आणखीन सत्य, माणुसकी, विश्वास, जिव्हाळा ,आपुलकी ,या गोष्टी आहेत याचा परिचय आम्हाला पुनश्च झाला.  आणखीनहीं  माणसाच्या मनामध्ये माणुसकीचा झरा आहे हे मात्र नक्कीच  

लेखन:

मुर्किकर  सर  , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हल्लाळी तालुका निलंगा जिल्हा लातूर


र-.

Thursday, 30 March 2023

विश्वास पशुवर की माणसावर सुंदर बोधकथा 2023

 एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. 


त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही. 


शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला. 


हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला,


एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.


 तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.


पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. 


वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ?


तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."


माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता.


 रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. 


हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."


 पण अस्वलानं तसं केलं नाही. 


थोड्या वेळानं माणसाला जाग आली. 


मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली.


 तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल."


माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला. 


सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही. 


पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.


 ते म्हणालं, 

"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस.


 "पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."


ध्यानात ठेवा

पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.


ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.


सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणार्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही...


☝🏻☝🏻☝🏻☝🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

विनोदाचा बादशहा चारली चॅप्लिन

 आज तो दिवस आहे...जेव्हा चार्ली चॅप्लिन मरण पावला....त्यामुळे त्यांची 3 हृदयस्पर्शी विधाने आठवण्याचा एक चांगला दिवस: (1) या जगात काहीही शाश्वत नाही, अगदी आपल्या अडचणीही नाही.  (२) मला पावसात चालायला आवडते, कारण माझे अश्रू कोणीही पाहू शकत नाही.  (३) आयुष्यातील सर्वात वाया जाणारा दिवस म्हणजे ज्या दिवसात आपण हसलो नाही.  आयुष्य म्हणजे तुमच्या सोबत जे काही आहे त्याचा आनंद घ्यावा, हसत राहा...!  जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर स्वत:ला ब्रेक द्या.  थोडा आनंद घ्या.. आईस्क्रीम/चॉकलेट्स/कँडी/केक... का...?  B'Coz...: STRESSED बॅकवर्ड स्पेलिंग म्हणजे DESSERTS...!!  आनंद घ्या...!  खूप सुंदर ओळी कृपया संग्रहित करा.  एक चांगला मित्र हा एका चांगल्या औषधासारखा असतो...!  त्याचप्रमाणे एक चांगला गट म्हणजे एक पूर्ण मेडिकल स्टोअर...!!  जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर....: 1.सूर्यप्रकाश, 2.विश्रांती, 3.व्यायाम, 4.आहार, 5.आत्मविश्वास आणि 6.मित्र जीवनाच्या सर्व टप्प्यांवर त्यांची देखभाल करा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या...!  चंद्र दिसला तर देवाचे सौंदर्य दिसले.....!  सूर्य दिसला तर...!  तुम्हाला देवाची शक्ती दिसते.... आणि.... जर तुम्ही आरसा पाहिला तर तुम्हाला देवाची सर्वोत्तम निर्मिती दिसते...!  तर, स्वतःवर विश्वास ठेवा.  आपण सर्व पर्यटक आहोत आणि देव आपला ट्रॅव्हल एजंट आहे ज्याने आपले सर्व मार्ग, आरक्षणे आणि गंतव्यस्थाने आधीच निश्चित केली आहेत.... त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवन नावाच्या "ट्रिप" चा आनंद घ्या...!!  आयुष्य पुन्हा कधीच येणार नाही.!!  आजच जगा..!  तुम्ही हे तुमच्यासाठी महत्वाचे असलेल्या सर्व लोकांना शेअर करू शकता..!!  🙏

Saturday, 18 December 2021

निवृत्त होईपर्यंत काम करा

 *निवृत्त होईपर्यंत   प्रमाणिकपने काम करणे...!! हेच सर्वोत्तम....*


 *एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते...*


 ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता...


 तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे...


 आता मालक तर मालक असतात, जाता जाता सुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच माहिती असते...


 तेंव्हा मालक त्या सुताराला म्हणतो ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा, ते काम झाल्यानंतर तुझा छान पैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ....


 एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला...


 पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते...


 आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते...


 कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता...


 कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो...


 झालं बाबा कसतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेंव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो...


 हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता...


 मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला...?? काय चालले असेल त्याच्या मनात...??


 मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते...


 अरे!!! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड, पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही.



 का मी असे केले...??


 *"नोकरीचे असो नाहीतर इतर, कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजुन करा..."*


 *"आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही...आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल...!!"*


 *सुंदर आहे ना कल्पना...!!*


 *कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा...चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते...!!*

Saturday, 23 May 2020

Moral story marathi

*⚜बोधकथा १६०*

*चिड़ियों से छुटकारा*

     एक राज्य के नागरिक बहुत परेशान थे।
पक्षी उनके खेत-खलिहान को बर्बाद कर दिया करते थे।
 एक बार अपना दुखड़ा लेकर वे राजा के पास पहुंचे।
उनकी परेशानी सुन कर राजा भी क्रोधित हो उठा।
उसने ऐलान किया कि राज्य के सारे पक्षियों को मार दिया जाए।

 और अब से जो सबसे ज्यादा पक्षी मारेगा, उसे पुरस्कृत किया जाएगा।
अब क्या था? होड़ मच गई पक्षियों को मारने की।
 उस साल खेत-खलिहान बच गए।
 धीरे-धीरे राज्य के सारे पक्षी समाप्त हो गए और लोगों ने राहत की सांस ली! राज्य में उत्सव मनाया जाने लगा।

 लेकिन अगले वर्ष जब लोगों ने अपने खेतों में अनाज बोया तो आश्चर्य कि एक दाना भी न उगा! उसका कारण यह था कि मिट्टी में जो कीड़े थे, उन्होंने बीज को ही खा लिया।
पहले पक्षी ऐसे कीड़ों को खा जाया करते थे और फसल की रक्षा स्वयं ही हो जाती थी।
लेकिन इस बार राज्य में कोई पक्षी ही नहीं बचा था, जो उन कीड़ों को नष्ट करता।

उस साल फसल नहीं हुई।

   राज्य में त्राहि-त्राहि मच गयी, भुखमरी के हालात पैदा हो गए।

 लोग फिर राजा के पास पहुंचे। उनका दुख सुन कर राजा को अपने निर्णय पर भी अफसोस हुआ।
 उसने नया आदेश दिया कि अब दूसरे राज्यों से पक्षी पकड़ का मंगाए जाएं।

बड़ी संख्या में पक्षियों के आने से स्थिति में सुधार हुआ तथा खेत-खलिहान फिर से लहलहाने लगे!
इस पृथ्वी तल पर जो भी रचना है, वह बेकार नहीं है।

विधाता ने बड़ी ही सूझ-बूझ से रचना की है और कहीं न कहीं प्रकृति के जीवन चक्र से जुड़ी है।
 इसे नष्ट करने की कोशिश कितनी खतरनाक होती है, यह हम वर्तमान में देख रहे हैं।

आज जंगलों से छेड़-छाड़ की, बड़े-बड़े वृक्ष काटे गए जिससे पशु-पक्षी कम हुए तथा अति-वृष्टि, अकाल का सामना करना पड़ा है।
सागर के साथ मनमानी तरीके से छेड़-छाड़ हुई, जिससे सैंडी लहरों की तबाही का मंजर देखने को मिला।

🚩🚩🚩

Thursday, 5 March 2020

Marathi bhasha

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे. आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.

इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

__________________
क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .
________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

*मराठी बोला अभिमानाने*

Friday, 31 January 2020

[31/01, 7:10 AM] +91 98503 44235: *आई वडिल हयात असलेल्या मुलांनी वेळ काढून जरूर वाचावा*

खुपच चांगला मेसेज आहे कोणी लिहिला माहिती नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे !
         *आई-वडील*
 
आई + वडील = हेच जीवन

गणित खूप शिकलो पण हे आयुष्याचं गणित अनेकांना समजतं नाही !
० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

० "आई" तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

० आणि कधी "नेटवर्क" थकले;
 तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
 आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशक गुरू असतो...!!!

० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गं SSS" असतं...!!!

०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते...!!!

उगाचच नाही आपल्या संस्कृतीत
   "मातृ देवो भव"अन् "पितृ देवो भव" असे म्हणलेलं आहे...🙏 
आई - वडील असून सुद्धा जर ते आपल्या सोबत राहत नसतील तर या जगातील सर्वात महान सुखापासून तुम्ही वंचित आहात असे समजा !

 खरंच आई वडिलांच्या सेवेसाठी कधीही नाही म्हणू नका कारण जग हे पाहतोय ते आई -वडिलामुळेच🙏

        🌹 धन्यवाद 🌹
[31/01, 7:14 AM] +91 98503 44235: ✅शाहिस्तेखानला
रोज "डायरी" लिहिण्याची
सवय होती.

 त्या डायरीचे नाव
 "शाहिस्तेखान बुर्जी"
असे आहे...

 त्यामध्ये
"शिवरायांनी" केलेल्या
हल्ल्याचा प्रसंग
त्याने नमूद केलेला आहे.
आणि
याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.

तो असं लिहितो,
"शिवराय आले
तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले.
काही वेळाने गोंधळ थांबला.
 शाहिस्तेखानाची एक बहिण
 धावत धावत खानाकडे आली
आणि म्हणाली,
''भाईजान मेरी बेटी लापता हैं..!
मेरी बेटी लापता हैं भाईजान..!''

 त्यावेळी
 आपली बोटं छाटलेला
 शाहिस्तेखान
स्मितहास्य करत म्हणाला,

''शिवाजीची माणसं
तिला पळवणार नाहीतच,
पण...!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा...!

कारण....
 तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी
तिची काळजी घेईल...!

"अरे...!
इतका विश्वास दुश्मनालाही
 महाराजांच्या चारित्र्यावर...!"

अर्थात...
ती मुलगी तिथेच
एका पिंपात लपून
बसली होती,
नंतर ती सापडली.

मित्रांनो...
हि गोष्टं सांगण्याच
तात्पर्य एवढचं कि,
"आज या सबंध
भारतीय समाजाला
"शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान महापुरुषाच्या
 आदर्शाची खरी गरज आहे..!!!

छत्रपती......
शिवाजी महाराज कि जय..!!!

!!! - जय शिवराय !!!

👉🔴अमेरिकेच्या
बोस्टन विद्यापीठात.

"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू"
 हा १०० गुणांचा (मार्काचा ) पेपर
घेतला जातो...


👉🔵पाकिस्तानच्या
         पाठ्यपुस्तकात

"आदर्श राजा असा असावा"

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
धडा शिकवला जातो...


💥अनेक देशांमध्ये
'आदर्श राजे छत्रपतींचा'
 इतिहास अभिमानाने शिकवतात...


😔पण आमचं दुर्दैव.....

आमच्याकडे
शिवरायांचा इतिहास
 पुसण्याचाच प्रयत्न केला जातो...


गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या
भूमीत जन्म घेतल्याचा
तर...आदर्श ठेऊन शेयर करा...!



👉शिवाजी महाराज
जर मुसलमानांचे विरोधक असते

तर …

शिवाजी महाराजांच्या
 तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!


👉शिवाजी महाराजांच्या
 आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!



👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?

"सिद्दी हिलाल"....!



शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?

 "नूर खान"…. !





👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला---

"मदारी मेहतर"





शिवाजी महाराजांचा
 एकमेव वकील

''काझी हैदर"





👉शिवाजी महाराजांचे
एकमेव चित्र उपलब्ध आहे
 त्या चित्रकाराचे नाव

''मीर मोहम्मद"



आणि



👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध करण्यासाठी
 वाघनख्या पाठवून देणारा…

"रुस्तुमे जमाल"
हा हि मुसलमान..!!!




जर एवढे मुसलमान अधिकारी
 शिवाजी महाराजांच्या
 सैन्यात असू शकतात
 तर...
शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक
असू शकतात काय..???



👉शिवाजी महाराजांचे
३१ अंगरक्षक (बॉडीगार्ड) होते.
त्यापैकी
१० मुसलमान होते..!



👉शिवाजी महाराजांनी
एकही मस्जिद पाडली नाही,
 एकही कुराण
जाळले नाही.

याचा
 गांभीर्याने विचार
या देशात
झाला पाहिजे...!


रायगड किल्ला राजधानी
 बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले.

महाराजांनी
 मंत्र्याला विचारले,
''जगदीश्वराचे मंदिर बांधले"
 पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी
'मस्जिद' कुठे आहे..?

मंत्र्याने विचारले
'' महाराज,
जागा दाखवा...!''

महाराजांनी आपल्या
 राजवाड्यासमोरील जागा
 दाखवली
 आणि
तेथे आपल्या
मुसलमान सैनिकासाठी
मस्जिद बांधून घेतली..!




👉🔴 हा इतिहास
 आपल्या देशात का
 सांगितला जात नाही ?

हा इतिहास
जर समाजापुढे गेला
तर...
या देशात
 सामाजिक दुरी निश्चित
 नाहीशी होईल...

👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,

"आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा आणि विचार करा .
शक्य तेवढा फॉरवर्ड करा..
लाईक आणि कमेंट करण्यापेक्षा शेयर
केले तर खुप आनंद होईल...

Monday, 13 January 2020

‬ *मैत्री..* Nakii vachaaa😊😊 अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होवून जाणं😊 म्हणजे.... *मैत्री*... तुमच्या सारखी खूप खूप गुणी... अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी....जशी कायम बहरलेली सदाफुली... म्हणजे *मैत्री*...!!😊 हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा.. म्हणजे.... *मैत्री*.... मनात निर्माण झालेला तुमच्या आठवणींचा कप्पा...😊 म्हणजे.... *मैत्री*...!! मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन् तुमच्या शी बोलताना विसर पडलेला शीण म्हणजे.... *मैत्री*...! अगदीच महागडं सुंदर फुलझाड नसेलही पण दुर्मिळ गवताचं एक नाजुक पातं... म्हणजे.... *मैत्री*.... देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं म्हणजे.... *मैत्री*...!! उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं असं पान.... म्हणजे.... *मैत्री*...!! हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी.. अन्... स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची अशी ही कहाणी... म्हणजे.... *मैत्री.......* *कुछ लम्हे गुजारे है,* *मैंने भी अपने खास दोस्तो संग* *लोग उन्हें वक़्त कहते है और* *हम उन्हे जिदगी कहते है* 💓 सर्व मित्र मैत्रिणींना समर्पित ......💓


Sunday, 24 September 2017



Massage

https://youtu.[22/09 8:54 am] ‪+91 99029 32331‬: ॥ श्री ॥

🔶 नवरात्रीमागील इतिहास 🔶

१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

🔶 नवरात्रीमागील महत्त्व 🔶

१. `जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.

२. 'उपांग ललिता' ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

३. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात "श्री दुर्गादेव्यै नम:'' हा नामजप जास्तीत जास्त करावा.

🔶 घटस्थापना 🔶

घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते.

🔶 अखंड दीपप्रज्वलन करणे 🔶

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

🔶 नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे 🔶

नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.

🔶 देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ? 🔶

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.

ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

🔶 कुमारिका-पूजन कसे करावे ? 🔶

१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ'' या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

२. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.

३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)

५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.

🔶 देवीपूजनाच्या वेळी शक्‍तीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळया 🔶

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. शक्‍तीतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे देवीला शेवंती, निशिगंध, कमळ इत्यादी फुले वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही शक्‍तीतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते; म्हणून अशा आकृतीबंधांनी युक्‍त रांगोळी काढतात.

🔶 "गरबा खेळणे'' म्हणजे काय? 🔶

"गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन  करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे  देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

🔶 नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व 🔶

✔नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं : साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.

✔दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.

✔दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं : अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.

✔महाराष्ट्रातली देवीमातेची  प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला).

✔नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.

✔नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.

✔नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.

✔‘नऊ’ प्रकारची दानं : अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.

✔नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार : श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.

✔प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.

✔समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).

✔मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश : अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.

✔मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.

✔मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व,

अशा परम पावन मंगलमय नवरात्रीच्या सर्वांना  शुभेच्छा !!!

🙏
[22/09 6:41 pm] ‪+91 94486 34797‬: #रोहिगंया_मुस्लिम_भारत_छोडो
प्लीज़ शेयर करे और पूरा पढ़े

तैयार रहो वर्ना तुम्हारा नंबर भी आने वाला है।
रोहंगीया मुसलमान खाते है इंसानो का मीट। भगाओ इन नरभक्षीयों, नरपिशाचों, दरिंदो को..😠😠
40, 50 साल बाद जब हम लोग लाठी लेकर चल रहे होंगे ओर हमारे बच्चे बकरों ओर मुर्गो की तरह काटे जा रहे होंगे तो वही दिन होगा जब हमारे बच्चे और पोते हमे सिर्फ डरपोक कायर, नामर्द कहकर बुलाएंगे और हमारे पास कोई जबाब नही होगा सिर्फ उनकी गाली सुनने और शर्म से सर झुकाने के, क्योंकि ये प्रकति का नियम है।
अगर सांप ओर नेवले में एक कोई एक किसी दूसरे का निवाला बनता है। अगर चाहते हो कि निवाला न बनो ओर भूख के लिए मर मिट के भी जीतना है तो शस्त्र उठाना पड़ेगा। जहाँ देश, सेना, धर्म, माँ और खुद पर आंच आये वहाँ या तो मर जाओ या मार दो। मैं भी इस नियम को अनुसरण करता हूँ।

कुछ फ़ोटो डाल रहा हूँ अगर इन्हें देख कर भी रक्त उबाल न मारे तो अपनी माँ बहिन से चूड़ी मांग कर पहन लेना।
कुछ मत करो बस धर्म की रक्षा करो। रोहंगिया मुस्लिमो को सभी इस्लामिक देश जानते है के ये इंसानो का गोश खाते है इसलिए इनको अलग से मयमार में बसाया गया था। म्यामार में बोधियो को मार मार कर खाने वाले ये दरिंदे कहि पाकिस्तान और बांग्लादेश में भी वहाँ के मुस्लिमो को मारकर खाना न शुरू कर दे इसलिए दोनों देशो ने रोहंगिया मुस्लिमो के प्रवेश पर रोक लगा दी और सीमा पर देखते ही गोली मारने के आदेश जारी कर दिए। पाकिस्तान और बांग्लादेश की सरकारे सुप्रीम कोर्ट ने un में हलफनामा दायर कर चुकी है के हम रोहंगिया मुस्लिमो को शरण नही दे सकते क्योंकि ये लोग इंसान का मांस खाते है। इसके लिए उन्होंने पुरे सबूत un में रख दिए है।

म्यामार के बोधि ही कब तक इनको अपने बच्चों का बूढो का मांस खिलाते सो उन्होंने इनको देश से भगाने का फैंसला कर ही लिया। मानवता और मानवाधिकार गए भाड़ में हमको अपनी जान बचानी है ये देश बचाना है। हमारी मीडिया अंधी है, मानवाधिकार अँधा है, सेक्युलर अंधे है, कोर्ट अंधी है और वे सभी राजनीतिक दल अंधे है जो इन रोहंगिया मुस्लिमो के पक्ष में खड़े है इनको भारत में शरण देने की वकालत कर रहे है। भारत का मुसलमान इन रोहंगियो का सबसे बड़ा शुभचिंतक बन रहा है। ये रोहंगिया मूल रूप से बांग्लादेशी है और इनके खान पान वह इन व्यवहार को देखते हुए बांग्लादेश ने भी इनको अपने देश में जगह देने से इंकार कर दिया। आओ इस देश के लोगो को जागरूक करे ताकि हम लोग इनकी तलवार चाकू की भूख से बच सके। इनकी भुख का निवाला हिन्दू ही नही मुस्लिम भी बनेगा। भारत में जिन मुस्लिमो ने इनको अपने घरो में जगह दी वो जल्द ही परिणाम भुगतेंगे।

शेयर_कोपी_पेस्ट जरूर करें।

Saturday, 22 April 2017

mr aryan

do you want to
see aryan's photo
than click the download button
             download

kanakdas

do u want to know about kanakdas
share the link.
                            download

Monday, 10 April 2017